‘हीच ती संधी, हीच ती वेळ’

मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या भावना पुणे – शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत पडलेली फूट आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार यामुळे राज्यात राज्यात सत्ता स्थापनेस महिनाभर गेला. त्यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्यांचे अनेक प्रश्‍न रखडले. त्यामुळे जनतेमध्ये या राजकीय पक्षांबाबत नाराजी आहे. मात्र, या सर्वांपासून आपला पक्ष दूर राहिल्याने राज्यात मनसे हा मतदारांसाठी सक्षम पर्याय … Read more

पिंपरी मतदारसंघात घड्याळाचा गजर

पिंपरी – सुरवातीला अत्यंत अतितटीच्या वाटणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीच्या काही फेऱ्या वगळता नंतरच्या सर्व फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी बाजी पलटवत भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचा एकतर्फे 19 हजार 808 मतांनी पराभव करुन मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले. अण्णा बनसोडे यांच्या विजयामुळे राष्ट्रवादीला तब्बल पाच वर्षानंतर विजयोत्सव साजरा करता आला. … Read more

फेसबुकवर राजकीय नेत्यांचे चारित्र्यहनन; सायबर सेलकडे तक्रार

पुणे, दि.18 विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांचे सायबर सेल ऍक्‍टिव्ह झाले आहेत. याबरोबरच पक्षांचे कार्यकर्तेही ऑन लाईन ऍक्‍टीव्ह आहेत. त्यांच्याकडून एकमेकांचे चारित्र्यहनन करण्याची एकही संधी सोडली जात नाही. यासाठी फेसबुक, व्हॉटसअप आदी सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे. ही टीका अनेकदा खालच्या पातळीवर केली जात आहे. यामध्ये नेत्यांची छायाचित्र एडीट करुन विविध पोस्ट टाकल्या जात … Read more

राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाल्या. अश्विनी कदम यांना पर्वती मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

उत्तरार्ध असल्याने शेवट गोड व्हावा

दिलीप मोहिते पाटील : खेड-आळंदीसाठी राष्ट्रवादीकडून भरला उमेदवारी अर्ज राजगुरूनगर – माझी ही शेवटची निवडणूक आहे. उत्तरार्ध आहे, म्हणून शेवट गोड व्हावा ही भावना आहे, असे भावनिक आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केले. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. त्यापूर्वी खेड बाजार समितीच्या … Read more

सतरंज्या उचलण्याचे दिवस संपले…!

सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षगळती सुरू आहे. आपल्या पक्षातील नेते, पदाधिकारी गेल्यामुळे काहींना वाईट वाटत असेल. मात्र, वर्षानुवर्षे फक्त सतरंज्या उचलण्याऱ्या सच्चा कार्यकर्त्यांना आता महत्त्व येणार आहे. सतरंज्या उचलण्याचे दिवस आता संपले आहेत. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते पहिल्या फळीत येऊ लागले असून वर्षानुवर्षे खुर्च्या उबवणारे नेते बाजूला झाले आहेत. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. विधानसभा … Read more

औद्योगिक मंदीबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन का?

पिंपरी – नोटाबंदी, जीएसटीमुळे देशात मंदीची लाट असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे अर्थव्यवस्थेचे नियंत्रण सुटले आहे. वाहनउद्योग क्षेत्रात साडेतीन लाख लोक बेरोजगार झाले आहेत. साडेतीनशेहून अधिक वाहन विक्रीचे शोरूम बंद पडली आहेत. बांधकाम क्षेत्रालाही फटका बसला आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत, त्यांचे हे मौन का?, असा प्रश्‍न राज्याचे माजी मुख्यमंत्री … Read more

भाजपात जाण्याचा जनतेचा आग्रह

इंदापुरातील जनसंकल्प मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांची माहिती रेडा – इंदापूर तालुक्‍यातील जनतेच्या भावनेचा अंदाज घेतला आहे. राजकीय हवा ज्या दिशेने चालली आहे तो निर्णय घेण्याचा भाजपात जाण्याचा जनतेचा आग्रह आहे, याच भावनांची कदर करून, येत्या दहा तारखेपर्यंत राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याची घोषणा राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. इंदापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार … Read more

उमेदवारीसाठी भाजपमध्ये ‘महानाट्य’ !

उमेदवारीची कुस्ती चितपट करण्यासाठी डावपेच मुलाखतीमुळे मावळातील राजकीय वातावरण तापले इच्छुकांचा आकडा फुगविण्याची “खेळी’  पिंपरी  – विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर भारतीय जनता पक्षात मुलाखतींचा सिलसिला सुरू झाला. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मावळ तालुक्‍यात भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे पक्ष निरीक्षक, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 26) मुलाखती घेतल्या. बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ … Read more

#व्हिडीओ : भाजपामुळेच पूरस्थिती; काँग्रेसचा पलटवार

पुणे : सांगली आणि कोल्हापुरात पूर आला तेव्हा भाजप नेते 370 कलम रद्द करण्याच्या जल्लोषात होते. तसेच धरणातून पाणी सोडावे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी असते. ही जबाबदारी सांभाळता न आल्यानेच अपयश झाकण्यासाठी भाजप पुराचे खापर कॉग्रेसवर फोडत असल्याचा आरोप कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात केला. थोरात यांनी शनिवारी सकाळी खडकी आयुध निर्माणमधील आंदोलकांना भेट … Read more