वार्धक्‍यात नको ‘नटसम्राट’चे भोग ! संपत्तीचे मृत्युपत्र करण्यावर ज्येष्ठ नागरिकांचा भर; करोनानंतर दस्तांत वाढ

    गणेश आंग्रे पुणे, दि. 16 -आयुष्याच्या संध्याकाळी संपत्ती मुलांच्या नावावर करायची अन्‌ निर्धास्त व्हायचं. अशीच आजवर ज्येष्ठांची भूमिका असायची. अलीकडे मात्र ही भूमिका बदलतेय. उतारवयात “नटसम्राट’चे भोग नकोत, की मृत्यूपश्‍चात कुटुंबीयांत कलह, यामुळे मृत्यूपत्र करण्यावर भर दिला जात आहे. मागील 20 महिन्यांत राज्यात 81 हजार 216 मृत्यूपत्रांची नोंदणी झाली आहे. करोना संकटाच्या काळानंतर … Read more