‘हरियाणाने दिल्लीतील पाण्याच्या …’ ; राजधानीच्या जलसंकटावर आप नेत्याचा मोठा आरोप

Atishi reaction On Water Crisis ।

Atishi reaction On Water Crisis । राजधानी दिल्लीतील पाणी संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यातच “हिमाचल प्रदेशने राष्ट्रीय राजधानीसाठी पाणी सोडले तरी शहराचे पाणी संकट सुटणार नाही, “असे वक्तव्य दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी केले आहे. कारण हरियाणाने दिल्लीच्या कोट्यातून पाणी सोडण्याचे काम कमी केलंय. आता या मुद्द्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दिल्लीतील पिण्याच्या … Read more