“अनलॉक’बाबत सरकारमध्ये सुसंवाद; अनिश्‍चिततेच्या गोंधळावर पडदा टाकण्याचा अजित पवारांचा प्रयत्न

श्रीवर्धन  – “अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असते. मात्र, अनलॉक करण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाने तत्वत: मंजुरी दिली आहे’ असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील लॉकडाऊन उठवण्यावरून गुरुवारी निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. श्रीवर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री पवार … Read more