राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेस काढणार पदयात्रा,जनतेपर्यंत पोहचून देणार ‘हा’ संदेश

मुंबई – कॉंग्रेस राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पदयात्रा काढणार आहे. त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाणार आहे. त्याशिवाय, राज्यघटना वाचवा, देश वाचवा असा संदेशही दिला जाणार आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पदयात्रांविषयीची माहिती दिली. खाद्यान्नावरील जीएसटी, अग्निपथ योजना या केंद्राच्या अयोग्य पाऊलांची … Read more