अहमदनगर – पंचनाम्यास टाळाटाळ, अधिकार्‍यांना काळे फासणार

जामखेड – पिंपळगाव उंडा व वाघासह तालुक्यातील सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पीक, ज्वारी, कांदा व तूर यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या नुकसान अनुदान देणेकामी पंचनाम्यासाठी पाठवलेले अधिकारी योग्य त्या पद्धतीने पंचनामे करत नसून टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून संताप व्यक्त केला. जर पंचनामे व्यवस्थित … Read more