Ayushman Bharat : देशभरात 70 हजार आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रे स्थापन

नवी दिल्ली, दि. 21 – देशात येत्या 31 मार्च पर्यंत 70 हजार आयुष्यमान भारत केंद्रे स्थापन करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले होते. ते उद्दीष्ट वेळेच्या आधीच पुर्ण झाले आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्यावतीने आज सांगण्यात आले. आज देशातील 41 कोटी 35 लाख नागरीक आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राशी जोडले गेले आहेत अशी माहितीही या मंत्रालयाच्यावतीने … Read more