“अयोध्येला जाणाऱ्या लोकांना सरकारने कडक सुरक्षा दिली पाहिजे, अन्यथा..” कॉंग्रेस नेत्याने व्यक्त शंका

नवी दिल्ली – अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा एक राजकीय कार्यक्रम असल्याची टीका करतानाच अयोध्येत गोध्रा कांडसारखी घटना होण्याची शंकाही कॉंग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी व्यक्त केली आहे. हरिप्रसाद म्हणाले की राम मंदिराचे उदघाटन हा काही धार्मिक कार्यक्रम नाही तर तो एक राजकीय कार्यक्रम आहे. तो धार्मिक कार्यक्रम असता तर आम्ही … Read more