“भारत असो किंवा इंग्लंड आम्हाला काही फरक नाही पडत”,फायनलबाबत बाबर आझमचे वक्तव्य!

भारत

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. तर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना ऍडिलेडच्या मैदानावर जात आहे. या सामन्यादरम्यान सर्वांनाच भारतीय संघाचा विजय हवा आहे. कारण जगभरातील क्रिकेट चाहत्यांना फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना पाहायचा आहे. टी-२० विश्वचषकाचा फायनल सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर … Read more