बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
आणखी तीन मंत्री मूळचे जिल्ह्यातील असल्याने समतोल विकासाची अपेक्षा सातारा – राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांनी सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वर्षा गायकवाड, एकनाथ शिंदे या मूळ सातारा जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा समावेश मंत्रिमंडळात झाला आहे. जिल्ह्याच्या राजकीय परंपरेत पाच मिंत्रपदांच्या निमित्ताने विकासाचा नवीन अध्याय सुरू झाला असून विकासाला … Read more