कितीही प्रयत्न करा, सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल – महेश तपासे

मुंबई – राज्यातील व देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलायचं नाही आणि दुसरीकडे जातीय तेढ निर्माण करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपचे लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र हे सरकार अस्थिर होणार नाही तर ते अधिक भक्कम होईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी नको … Read more