पुणे जिल्हा : बळीराजाला सोशल मीडिया ठरतोय वरदान
गल्ली ते परदेशातील शेतातील नववनीन प्रयोग, तंत्रज्ञानाची मिळतेय माहिती बेलसर – अलीकडील काळामध्ये सोशल मीडिया अत्यंत प्रभावी व जलद गतीचे प्रसारमाध्यम झाले आहे. एरवी विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणार सोशल मीडिया शेती आणि शेतकरी यांच्या अत्यंत फायद्याचा ठरत आहे. तर शेतकरी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करुन त्याचा फायदा शेती क्षेत्रातील प्रगतीसाठी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी … Read more