भगतसिंग कोश्यारी यांचे नाव पुन्हा चर्चेत; अडचणीत सापडू शकतात

Bhagat Singh Koshyari – राज्याचे वादग्रस्त ठरलेले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता एका नवीन अडचणीत सापडू शकतात. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तरात महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या संस्थेसाठी वसुललेल्या देणग्यांची माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही. गलगली यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी … Read more

कोश्‍यारी-शिंदे यांची भेट; सत्तासंर्घषाच्या पार्श्‍वभूमीवर विविध चर्चांना उधाण…

मुंबई – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर जो निकाल आला त्यानंतर झालेली ही पहिलीच भेट आहे. मागच्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देत असताना तेव्हा राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती, … Read more

भगतसिंह कोश्‍यारी पुन्हा राजभवनात! सत्तासंघर्षाबद्दल राज्यपालांना काय धडे देणार? वाचा….

मुंबई – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. ते तब्बल सहा दिवस राजभवनात मुक्कामी असणार आहेत. नुकताच सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यात कोश्‍यारींच्या भूमिकेवर न्यायलयाने कडक ताशेरे ओढले. आता 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर आहे. त्यामुळे कोश्‍यारींचा मुंबई दौरा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सर्वाधिक वादग्रस्त आणि … Read more

video : ‘ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता का?’ प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला असून यात राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, उद्धव ठाकरेंचा राजीनामा यावर देखील भाष्य केलं. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. … Read more

सत्तासंघर्षाच्या निकालावर भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया; केलं ‘हे’ मोठं विधान…

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आज आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले. राज्यपालांचे निर्णय चुकीचे आहेत, त्यांनी जे पाहिलंच नव्हतं त्या आधारे तत्कालीन राज्यपालांनी निर्णय दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. महाविकास आघाडीचे सरकार … Read more

स्वगृही परतल्यानंतर भगतसिंह कोश्यारी म्हणाले,”आदित्य ठाकरेवर मी आजही माझ्या मुलाप्रमाणे प्रेम करतो”

नवी दिल्ली : भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याचीआधीच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. भगतसिंह कोश्यारींची राज्यपालपदाची कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिली आणि राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी राहिली. कधी मुंबईविषयी तर कधी राज्यातील महापुरुषांबद्दल त्यांनी वादग्रस्त विधाने केली. कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात नेहमीच शीतयुद्ध सुरुच होते. दरम्यान, राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच कोश्यारींनी आपल्या कारकिर्दीविषयी भाष्य केले … Read more

“आम्ही जातो आमुच्या गावा…”! भगतसिंह कोश्यारींचा आज निरोप समारंभ, नौदलाकडून मानवंदना

मुंबई :  राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ते आज त्यांच्या गावी म्हणजेच आज देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत. आज त्यांना निरोप देण्यात आला. राजभवनावर त्यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आज महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. दरम्यान, आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडत राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत कोश्‍यारींना निरोप; विरोधक आक्रमक होण्याची शक्‍यता

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. राज्य हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल हा प्रस्ताव मांडण्यात आला. यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. यासोबतच धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णयही राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलो. त्यासाठी 1 हजार कोटींच्या निधीस … Read more

उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका..! – रोहित पवार

मुंबई – उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका! महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस यांचं अभिनंदन! ते संविधानाचा मान ठेवतील आणि राज्याची अस्मिता जपण्यासोबतच महान व्यक्तींचा अनादर न करता सन्मान राखतील, अशी अपेक्षा! त्यासाठी त्यांना शुभेच्छा! असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा  मंजूर झाल्यानंतर … Read more

Breaking News : राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणतात, ‘महाराष्ट्राची सुटका झाली…’

मुंबई – राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तर, आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा … Read more