वेल्ह्याच्या अंगणवाडीतील मुले झाली हुशार; जिज्ञासा अन् कुतूहल वाढविण्यासाठी अभिनव प्रयोग

मुंबई – वेल्हे तालुक्यातील दुर्गम भाग आलेल्या चीरमोडी गावातील अंगणवाडीने अभिनव प्रयोग राबविला आहे. विद्यार्थी दशेतच लहान मुलांना काही नवीन शिकण्याची गोडी लागते. त्यावेळी मिळालेले ज्ञान हे त्यांना केव्हाही उपयुक्त ठरणारे असते. त्यासाठी शिक्षक नेहमीच शाळेत विद्यार्थ्यांकरिता काहीतरी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असतात. वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या चीरमोडी अंगणवाडीत राबविलेल्या उपक्रमाची … Read more