दोन महिन्यांच्या ‘न्याय यात्रे’त काँग्रेसने काय कमावले अन् काय गमावले?; वाचा पंतप्रधान मोदी – राहुल गांधी कुठे येणार आमनेसामने
Nyay Yatra। वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’अंतर्गत केरळ ते श्रीनगर अशी पदयात्रा केली, तेव्हा दक्षिण भारतातील दोन राज्ये आणि उत्तर भारतातील एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. मोदी लाटेमुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पक्षाला विशेष काही करता आले नसले, तरी संमिश्र प्रतिसादामुळे राहुल यांनी सल्लागारांच्या … Read more