भाजपाने 400 पार विसरून जावे…; भास्कर जाधवांचा खोचक टोला
रत्नागिरी – राज्यात लोकसभा निवडणुकींचे पाचही टप्प्यातील मतदान पार पडले असून आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती 04 जूनला येणाऱ्या निकालाची. महाराष्ट्रात 35+ तर देशात 400 पार असा नारा भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून देण्यात आला आहे. पण त्यांच्या नाऱ्याची खिल्ली उडवत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी खोचक टोला लगावला आहे. भाजपाने भाषण करताना जो … Read more