राजस्थानलाही ‘बिपरजॉय’चा तडाखा ; तीन जिल्ह्यात पूरसदृश स्थिती, जनजीवन विस्कळीत
बाडमेर : गुजरातनंतर आता बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा राजस्थान राज्याला बसला आहे. राजस्थानमधील बाडमेर आणि जालोर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांपासून चक्रीवादळ सक्रिय झाल्याने या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्रीपासून (ता. 17 जून) बिपरजॉय वादळामुळे ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने वारे … Read more