भाजपा इतक्या जागांच्या जवळ पोहोचेल ! प्रशांत किशोर यांनी थेट आकडाच सांगितला

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने कितीही ३७० जागा पक्षाला मिळतील, अशी रणनीती तयार केली असली, तरिही ते ३०० जागांच्या जवळ पोहोचतील आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह त्यांना ३२५ ते ३३० जागांवर समाधान मानावे लागेल, असे मत ज्येष्ठ राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. पीटीआय संपादकांच्या परिषदेत किशोर बोलत होते. मोदींच्या नेतेपदात भाजपची तिसरी … Read more