शिवसेना-भाजप युती कोणत्याही क्षणी सत्तेत येऊ शकते; आठवलेंचे भाकित
सातारा – महाविकास आघाडीत अनेक विषयांवर मतभेद आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी शिवसेना- भाजप युती पुन्हा सत्तेवर येऊ शकते, असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. रामदास आठवले कुटुंबीयांसोबत महाबळेश्वर येथे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील आघाडी सरकारबाबत ते म्हणाले, सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेबरोबर कॉग्रेस कधीच जाणार नाही, या … Read more