आरोग्य वार्ता : मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव होत असल्यास व्हा सावध, असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण
यांच्या बाबतीत वयाच्या चाळीशी ते पन्नाशीच्या दरम्यानचा अतिशय महत्त्वाचा काळ हा रजोनिवृत्तीचा काळ असतो. बहुतेक स्त्रिया यादरम्यान कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत स्थिरस्थावर होत असतात. त्यांच्या दैनंदिन कामाचे स्वरूप ठरलेले असते. मुले मोठी होऊन स्वावलंबनाने वागू लागलेली असतात. थोडक्यात, प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वत:च्या तब्येतीसाठी आता थोडा वेळ मिळायला सुरुवात झालेली असते. कामाच्या व्यापातून बाहेर पडायची वेळ येते … Read more