क्यों डराते हो डर की दीवार से ?
नवी दिल्ली : दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज ‘चक्का जाम’ करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 पासून हे देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे. या मुद्यावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी … Read more