पिंपरी | वाटा या अंधारातच शोधाव्या लागतात

तळेगाव स्टेशन,  (वार्ताहर) – पुस्तके वाचली पाहिजेत. यामुळे नक्की आनंद आणि ज्ञान मिळेल. वय होत आहे म्हणून दुःखी होवू नका वृध्द होण्यातही आनंद आहे. वाटा या अंधारातच शोधाव्या लागतात, असे प्रतिपादन व्याख्याते संजय कळमकर यांनी केले. यावेळी हिंदमाता नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा विभावरी दाभाडे, सुहास धस, माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे, सुरेश धोत्रे, उमाकांत कुलकर्णी, अण्णा देशमुख, … Read more

चला दोस्तहो, करूया मैत्री पुस्तकांशी…! नांदेड सिटी मंगल भैरव गृहरचना संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तक महोत्सव’

पुणे  – आजकाल घरोघरी मुले टीव्ही, मोबाइलमध्ये गुरफटलेली दिसतात. काही मुले तर मोबाइलशिवाय जेवणही करत नाहीत. ही परिस्थिती बदलून या मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी, त्यांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे संस्कार बालवयातच त्यांच्या अंगी रुजावेत या हेतूने नांदेड सिटी येथील मंगल भैरव गृहरचना संस्थेने पुस्तक महोत्सव २०२४ चे आयोजन केले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार … Read more

पुणे जिल्हा : पुस्तकीबरोबच व्यावहारिक ज्ञा घ्या

डॉ. स्वाती मुळे : विद्यार्थ्यांची किराणा भुसार, हॉलेमध्ये भेट मंचर – पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान घेतले पाहिजे.त्या माध्यमातून विद्यार्थी व्यवहारिकदृष्ट्या परिपूर्ण होण्यास मदत होईल, असे मत आई एज्युकेशनल सोसायटी संचालित शाळेच्या संस्थापिका डॉ. स्वाती मुळे यांनी व्यक्त केले. न्यू ऑक्सफर्ड इंटरनैशनल स्कूल अवसरी/मंचर येथील इयत्ता 1 ते 4 थीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित मंचर येथील … Read more

पुस्तके सुसंस्कृत पिढी घडवितात

पाथर्डी  -सोशल मीडियामुळे ग्रंथाचे वाचन कमी होत चालले आहे. पुस्तके सुसंस्कृत पिढी घडवितात. आगामी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांना वाचनाची आवड कशी लागेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत बेस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी व्यक्त केले. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन आवड ग्रुप व बेस्ट फाउंडेशनतर्फे वाचन प्रेरणा दिन … Read more

वाचन प्रेरणा-जीवनाचा आधार

दि. 15 ऑक्‍टोबर माजी राष्ट्रपती स्व . डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत आहे. डॉ. एपीजे यांचे व्यक्तिमत्त्व चौफेर आणि चतु:रस्र होते. जीवनाची दिशा बदलून जाईल इतके प्रचंड सामर्थ्य या व्यक्तिमत्त्वात आहे. एक अभ्यासू संशोधक, शास्त्रज्ञ, प्राध्यापक ते राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास म्हणजे स्वकर्तृत्वाची महान … Read more

खासगी शाळांमधून ‘बालभारती’ हद्दपार!

पुणे – खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एसएससी बोर्डाची मान्यता असलेल्या काही संस्थांनी “बालभारती’च्या पुस्तकांना बाजूला टाकत खासगी प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांचे “ओझे’ विद्यार्थ्यांच्या पाठीवर आणि पालकांच्या खिशावर लादले आहे. सक्‍ती केली जात असल्याने पालकही नाईलाजास्तव ही पुस्तके खरेदी करत आहेत. यंदा इयत्ता पहिलीसाठी एकात्मिक अभ्यासक्रमांतर्गत बालभारतीने पुस्तके प्रकाशित … Read more

शाळा प्रवेशासाठी पालकांची धावपळ; फी वाढीने पालकांचे मोडले कंबरडे

पारनेर – नवीन शैक्षणिक वर्षे चालू झाले असून, पालकांची पाल्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी धावपळ चालू झाली आहे. पालक खासगी शाळेलाच प्राधान्य देत आहेत तर खासगी शाळांच्या भरमसाट फीमुळे पालकांचे कंबरडे मोडले आहे. मे महिना संपत आला की, पालक वर्गाची मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी धावपळ चालू होते. यात पालकांपुढे दोन पर्याय असतात. एक संपूर्ण मोफत शिक्षण … Read more

शालेय स्टेशनरी, वह्यांच्या किमतीत वाढ; पालकांच्या खिशाला बसणार झळ

नगर – पुढील महिन्यापासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर गणवेश, शूज, दप्तर, बॅग, शालेय स्टेशनरी, वह्या, पुस्तके आदींच्या विक्रीसाठी बाजारपेठेतील दुकाने सज्ज झाली. मात्र यंदाच्या वर्षी शालेय स्टेशनरी, वह्या आदींची खरेदीसाठी पालकांच्या खिशाला नेहमीपेक्षा अधिकची झळ सोसावी लागणार आहे. यावर्षी शालेय स्टेशनरी व वह्यांच्या किमतीत सुमारे 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली … Read more

पुस्तकांच्या किंमती 25 टक्‍क्‍यांनी वाढल्या!

नगर – गेल्या दोन-तीन वर्षात करोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून अजूनही विद्यार्थी सावरलेलेल नाही. तोच आता पालकांच्या खिशालाही 25 टक्‍के पुस्तकांच्या किंमती वाढल्याने कात्री लागणार आहे. यंदा कागदाच्या भाववाढीमुळे 20 ते 25 टक्‍के पुस्तक सेटच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. बालभारतीच्या पुस्तकांमध्ये वहीची पाने लावण्यात आल्याने त्यांच्याही किंमतीत … Read more

पुस्तकांपेक्षा लोकांना वाचायला शिका : नाना पाटेकर

पुणे -अभिनय शिकवला जाऊ शकत नाही तर तो आतून यावा लागतो. पुस्तकांपेक्षा रोज भेटणाऱ्या लोकांना वाचायला शिका. अभिनय हा सतत अंध:कारात टाळ्या शोधत असतो. त्यामुळे यातून स्वतःला सावरा, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. “एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’तर्फे येत्या शैक्षणिक वर्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या “दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल’चे उद्‌घाटन पाटेकर यांच्या … Read more