#INDvAUS 4th Test : निर्णायक कसोटी अहमदाबादेत; मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही उपस्थित राहणार

अहमदाबाद – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या 9 मार्चपासून येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज हे देखील उपस्थित राहणार आहेत. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, तिसरा सामना जिंकत … Read more

#BorderGavaskarTrophy | भारताची सामन्यावर पकड; रोहितचे शतक तर जडेजा व पटेलची अर्धशतके

Border Gavaskar Trophy

नागपूर – कर्णधार रोहित शर्माचे शतक तर रवींद्र जडेजा व अक्‍सर पटेल यांच्या अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने बॉर्डर-गावसर करंडक कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर शुक्रवारी 7 गडी गमावून 321 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर रोखल्यावर भारतीय संघाने वर्चस्व राखले व सामन्यावर पकड घेतली. … Read more

Border Gavaskar Trophy | शाब्बास जड्डू! पठ्ठ्या दुखापतीतून सावरला अन् टीम इंडियासाठी केली धमाल कामगिरी

Ravindra Jadeja

Border Gavaskar Trophy – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरुवात झाली आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने अगोदर फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. मात्र, कमिन्सचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी साफ चुकीचा ठरवला आणि पाहुणा संघ अवघ्या १७७ सर्वबाद झाला. भारताकडून रवींद्र … Read more

Border Gavaskar Trophy | जडेजा-अश्‍विनने घेतली ऑस्ट्रेलियाची फिरकी; पहिल्या दिवसअखेर भारताचे वर्चस्व

Border Gavaskar Trophy

नागपूर – रवीचंद्रन अश्‍विनच्या गोलंदाजीचा धसका घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला गुरुवारपासून सुरु झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सपशेल अपयश आले. खरेतर अश्‍विनपेक्षा कसोटी संघात पुनरागमन केलेल्या रवींद्र जडेजाने चकवले. त्याने पाच फलंदाज बाद करत त्यांचे कंबरडेच मोडून टाकले. त्यांचा पहिला डाव अवघ्या 177 धावांवर संपूष्टात आला. पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात भारताने 1 गडी गमावून 77 धावा केल्या … Read more

#BorderGavaskarTrophy | भारताचेच पारडे जड! ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून पहिला कसोटी सामना

Border Gavaskar Trophy

नागपूर – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर करंडक चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी आजपासून येथिल जामठा स्टेडियमवर सुरु होत आहे. या कसोटीत यजमान भारतीय संघ घरच्याच मैदानावर खेळत असल्याने त्यांचेच पारडे जड राहणार आहे. घरच्या मैदानावर नेहमीच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले आहे ते या मालिकेतही राखायचे असेल तर त्यांना पहिल्याच डावात मोठी धावसंख्या … Read more

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

IND vs AUS 2023

नागपूर – भारतीय संघाविरुद्धची भारतातच होत असलेली चार कसोटी सामन्यांची मालिका ऍशेस कसोटी मालिकेपेक्षाही जास्त मोठी व प्रतिष्ठेची आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ याच्यासह अन्य क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. भारतीय संघाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत करणे वाटते तीतके सोपे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हे पाहिले आहे. #AsiaCup । आशिया करंडकाचे … Read more

#INDvsAUS 2023 | ऑस्ट्रेलियाने भारताला डिवचले; मंग आकाश चोप्रानेही कांगारूंना दिले चोख प्रत्युत्तर

IND vs AUS 2023

IND vs AUS 2023 – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ नागपुरात पोहोचले असून आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. मागील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात धूळ चारली होती. त्यामुळे आता … Read more

हरभजनसिंगच्या 15 विकेट्‌सनी घडला होता चमत्कार!

चेन्नई – स्टीव्ह वॉच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाचा अजिंक्‍य संघ वर्ष 2001 मध्ये भारतावर वर्चस्व गाजवायला आला होता. या मालिकेत मुंबई येथे झालेली पहिली कसोटी दहा विकेट्‌सने जिंकून ऑस्ट्रेलियाने दिमाखात मालिकेत आघाडी घेतली होती. कोलकता येथे झालेली दुसरी कसोटीही भारताच्या हातून जाणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, राहूल द्रविड (180) आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या (281) दमदार फलंदाजीने … Read more

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

सिडनी, दि. 9 – ओस्ट्रेलियाविरुद्ध येथे सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषकाच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचे तीन फलंदाज धावबाद झाल्याने भारत अडचणीत आला. एक वेळ अजिंक्‍य रहाणे आणि हनुमा विहारी आत्मविश्‍वासाने खेळत असताना, एकामागून एक फलंदाज तंबूत परतल्याने भारताचा डाव 100.4 षटकांत 244 धावांवर संपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली. आपल्या … Read more