बीआरएस नेत्या के. कविता यांना धक्का ; राऊस एव्हेन्यू न्यायालयाने पुन्हा जामीन अर्ज फेटाळला

Delhi Liquor Scam Case ।

Delhi Liquor Scam Case । मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी बीआरएसच्या नेत्या कविता यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसलाय. न्यायालयाने कविताचा जामीन अर्ज फेटाळला. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने कविताचा अंतरिम आणि नियमित जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने गेल्या महिन्यात दोन याचिकांवर सुनावणी केली. परंतु ईडी आणि सीबीआयने एमएलसी कविता यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद केला. ईडी आणि सीबीआयने … Read more

अरविंद केजरीवालांसह के. कविता यांचा तिहारमधील मुक्काम वाढला ; ७ मेपर्यंत राहणार न्यायालयीन कोठडीत

Delhi Excise Policy ।

Delhi Excise Policy । दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, भारत राष्ट्र समितीच्या नेत्या  के. कविता आणि चनप्रीत सिंग यांना मोठा झटका दिलाय. न्यायालयाने या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मेपर्यंत वाढ केलीय. कोठडीत १४ दिवसांची वाढ Delhi Excise Policy । दिल्ली दारू धोरण प्रकरणी तिघांच्याही कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली … Read more

BRS नेत्या के. कविता यांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

K. Kavitha Bail Plea|

K. Kavitha Bail Plea|  दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बीआरएस नेत्या के. कविता यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. के. कविता यांनी अंतरिम जामीनासाठी केलेला अर्ज राऊस अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी फेटाळला आहे. के. कविता यांनी याचिकेत त्यांच्या16 वर्षांच्या मुलाची परीक्षा असल्याचे सांगत कोर्टात अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती केली होती. बीआरएस नेत्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान … Read more

केजरीवालांच्या अटकेवर बीआरएस म्हणते, “ही अटक..”

नवी दिल्ली – इंडिया आघाडीतील घटक पक्ष नसलेल्या बीआरएस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामा राव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र असलेले रामाराव यांनी सांगितले की, ईडी आणि सीबीआय भाजपच्या … Read more

बीआरएस कधीच भाजपची बी टीम बनणार नाही; केसीआर यांच्या पुत्राची ग्वाही

हैदराबाद – भारत राष्ट्र समितीचा (बीआरएस) भाजपशी कुठलाही समझोता झालेला नाही. बीआरएस कधीच भाजपची बी टीम बनणार नाही, अशी ग्वाही बीआरएसचे कार्याध्यक्ष के.टी.रामा राव यांनी शुक्रवारी दिली. ते तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे पुत्र आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यावरून केसीआर यांच्या कन्या के.कविता ईडीच्या रडारवर आहेत. मात्र, भाजपशी समझोता झाला … Read more

INDIA आघाडीला आणखी परिश्रम घ्यावे लागतील ! फारूख अब्दुल्ला यांनी स्पष्टचं सांगितलं

नवी दिल्ली – तीन राज्यांतील भाजपच्या (Bjp) विजयानंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला (Farukh Abdulla) यांनीही याबाबत भाष्य करताना आघाडीला अधिक परिश्रम घ्यावे लागतील असे म्हटले आहे. (India Aghadi) फारूख अब्दुल्ला म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा इंडिया आघाडीवर फारसा परिणाम होणार … Read more

“जिंकलेली निवडणूक कॉंग्रेसने घालवली” संदीप दीक्षित यांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली- कॉंग्रेसच्या मध्य प्रदेशातील पराभवानंतर कॉंग्रेस नेते (Congress) आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित (Sheela dixit son) यांचे पुत्र संदीप दीक्षित (Sandeep dixit) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसने जिंंकलेली निवडणूक तेथे घालवली असे दीक्षित यांनी म्हटले आहे. (4 state election result) माध्यमांशी बोलताना दीक्षित म्हणाले, पराभवानंतर आमचा पक्ष कधीच त्याची समीक्षा करत … Read more

अवघ्या 16 मतांनी हुकली आमदारकी.. तर कुठे एक लाखाने मारली बाजी ! 4 राज्यांच्या निकालानंतर ‘या’ जागांची जोरदार चर्चा

नवी दिल्ली – माझ्या एका मताने असा काय फरक पडणार आहे, ही विचारसरणी ज्या मतदारांची असते, त्यांनी हे जाणून घ्यावे की, प्रत्येक मतामध्ये एक आगळी शक्ती असते. छत्तीसगडमधील कांकेरमध्ये काँग्रेसचे शंकर ध्रुव यांना जर आणखी १७ मते मिळाली असती, तर ते विजयी झाले असते. पराभवाचा हा सर्वात कमी फरक चार राज्यांतील विधानसभा जागांपैकी सर्वात विक्रमी … Read more

रात्री 9 वाजता पुन्हा बदलले निकालाचे आकडे; कोणाला किती जागा पहा

Assembly Election 2023: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या भवितव्याचा आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. जसजशी वेळ पुढे सरकत आहे तसतसे चित्र स्पष्ट होत आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यात ट्रेंडमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. रात्री 9 वाजता असे होते निकालाचे आकडे – तेलंगणा (119) – भाजप 8, … Read more

सायंकाळी 7 नंतर निकालाचे आकडे बदलले; कोणाला किती जागा पहा

Assembly Election 2023: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या भवितव्याचा आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. जसजशी वेळ पुढे सरकत आहे तसतसे चित्र स्पष्ट होत आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यात ट्रेंडमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. सायंकाळी 7 नंतरचे चार राज्यातील निकाल – तेलंगणा (119) – भाजप 8, काॅंग्रेस … Read more