पिंपरी | पिंपरी चिंचवडकरांवर पाणीकपातीचे संकट

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणामधील पाणीसाठा तळाला चालला आहे. त्यातच बाष्पीभवनामुळे त्यामध्ये घट होत असल्याचे चित्र आहे. पवना धरणामध्ये केवळ 28.93 टक्के तर आंद्रा धरणात 35.37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांवर पाणीकपातीचं संकट घोंगावत आहे. गेल्या वर्षी राज्यात पाऊस कमी झाल्याचा फटका यंदा अनेक जिल्ह्यांना बसत आहे. विविध जिल्ह्यातील प्रमुख … Read more