“न्यायपालिकेवर सरकारकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न..”; कपिल सिब्बल यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : देशातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी वापरण्यात येत असलेल्या ‘न्यायवृंद’ यंत्रणेवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात वाद सुरु आहे. या सर्वात आता राज्यसभेचे खासदार आणि वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. केंद्र सरकार न्यायपालिकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप कपिल सिब्बल यांनी केला आहे. कपिल सिब्बल यांनी,“केंद्र सरकारला … Read more