मायग्रेनचा त्रास होऊ नये म्हणून अशी घ्यावी ‘काळजी’

मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धे डोके दुखणे किंवा मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात. अनेकांना वरचेवर हा त्रास होत असतो. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूपच वेदना सुरू होतात. याबरोबरच डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास मायग्रेन डोकेदुखीमध्ये होत असतात. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, अनुवंशिकता, मानसिक … Read more

सातारा : आरोग्याची काळजी घेतल्यास कॅन्सरला हद्दपार करू

पाचगणी – सध्या कॅन्सरचा आजार धोकादायक पातळीवर आला आहे. मिश्री, धूम्रपान, ताणतणाव आणि आरोग्याकडे वेळीच लक्ष न देणे यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. महिलांनी आपल्या कामाच्या रहाटगाडग्यातून स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे, असे आवाहन कॅन्सर जनजागृती अभियानाच्या ब्रँड ॲम्बेसिडर आणि हील रेंजच्या संचालिका तेजस्विनी भिलारे यांनी केले. काटवली (ता. … Read more

उष्माघातापासून सावधान..! अशी घ्या काळजी

शहरात आज सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेने उच्चांक गाठला. घराबाहेर आले उन्हाचा चटका आणि घरात प्रचंड उकाड्याने हैराण अशी पुणेकरांची स्थिती झाली. अशा स्थितीत उष्माघातापासून बचावक रायचा असेल तर दुपारी घराबाहेर पडू नका. जास्तीत जास्त पाणी प्या, उन्हातून आल्यावर आशक्‍तपणा, चक्क र येत असेल तर डॉक्‍टरांच्या सल्लयाने उपचार घ्या, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून देण्यात आला आहे … Read more

निळवंडेबाबत काळजी करू नका : थोरात

संगमनेर – निळवंडे धरण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले असून, कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. रात्रंदिवस कामे सुरू ठेवली होती. ऑक्‍टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी द्यायचे होते. परंतु सरकार बदलले आणि काम मंदावले. परंतु पाणी येणार आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी … Read more

“पाहुण्या’मुळे निळवंडेच्या पाण्याला उशीर..!

संगमनेर – निळवंडे कालव्याला मागच्या दिवाळी पाडव्यालाच पाणी येणार होते. आपण त्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण सध्या कोणी तरी पाहुणा येणार म्हणून निळवंडेच्या पाण्याला उशीर करू लागले आहेत, असा टोला आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री विखे यांना नाव न घेता लगावला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी … Read more

ऋतू बदल आणि त्वचेची काळजी

सतत बदलणाऱ्या हवेचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. त्यांना हानी पोहोचते. त्यासाठी काय काळजी घ्यावी याची थोडक्‍यात माहिती. आयुर्वेदाने नेहमीच माणसाकडे निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलंय. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम माणसावर होतो आणि माणूस निसर्गात फेरफार करतो. आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्याने निरोगी राहण्यास मदत होते. हवामान तसेच पर्यावरणात झालेल्या बदलांची माहिती झाल्याने … Read more

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी खबरदारी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र तसेच तिन्ही कॅन्टॉन्मेंट क्षेत्रातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित … Read more

किरण खेर यांना झालेला मल्टिपल मायलोमा कॅन्सर म्हणजे काय?

काही महिन्यांपूर्वी किरण खेर यांना टेस्ट केल्यानंतर मल्टिपल मायलोमा कॅन्सर असल्याचे निदान झाले. यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू झाले. मल्टिपल मायलोमा कॅन्सर हा एक रक्ताच्या कँसरचा प्रकार आहे. रक्ताचा कॅन्सर हा मुख्यत: प्लाझ्मा सेल नावाच्या पांढऱ्या पेशींचा आजार आहे. मल्टिपल मायलोमा झाल्याचा त्याचा परिणाम रक्त, हाडं आणि किडनीवर होतो. मल्टिपल मायलोमा हा रक्ताच्या प्लाझ्मा सेल … Read more

अग्रलेख : …तरीही काळजी घ्यायलाच हवी !

देशातील करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर अनलॉक प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात देशात बहुतांशी व्यवहार सुरू होण्यास प्रारंभ झाला असला, तरी काळजी घ्यावीच लागणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे देशातील करोनाचे संकट हळूहळू ओसरू लागले आहे आणि दररोजच्या करोना रुग्णांच्या संख्येतील वाढही कमी होऊ लागली आहे. आरोग्य मंत्र्यांनी दिलेली ही माहिती सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असली, तरी सध्याची … Read more

अन्नधान्य वाटपाच्या सर्व योजनेचे लाभ लाभार्थ्यांना देण्याची दक्षता घ्यावी

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, एपीएल शेतकरी योजना, मोफत तांदूळ, डाळ वाटपाची पंतप्रधान गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत योजना या योजनेचा सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले. राज्यातील जिल्हा … Read more