पुणे जिल्हा | केंद्र सरकारची कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी
मंचर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने ९९ हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. कारण केंद्र सरकारने नेमलेली एजन्सी हा कांदा देशभरातील शेतकऱ्यांकडून चालू बाजारभावाने खरेदी करणार आहे आणि तेवढाच कांदा ही एजन्सी बाहेरील सहा देशांमध्ये निर्यात करणार आहे. म्हणजे चालू बाजार भावाप्रमाणे ९९ हजार टन कांदा … Read more