हरभजनसिंगच्या 15 विकेट्सनी घडला होता चमत्कार!
चेन्नई – स्टीव्ह वॉच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य संघ वर्ष 2001 मध्ये भारतावर वर्चस्व गाजवायला आला होता. या मालिकेत मुंबई येथे झालेली पहिली कसोटी दहा विकेट्सने जिंकून ऑस्ट्रेलियाने दिमाखात मालिकेत आघाडी घेतली होती. कोलकता येथे झालेली दुसरी कसोटीही भारताच्या हातून जाणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, राहूल द्रविड (180) आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या (281) दमदार फलंदाजीने … Read more