satara | शिवराज्याभिषेक दिन पाचगणीमध्ये उत्साहात

भिलार, (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्ष पूर्ण होण्याचे औचित्य साधून काल दि. ६ जून रोजी पाचगणीत फटाक्याच्या आतषबाजीत शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक व पुष्पवृष्टी करून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला. पाचगणी नगरपालिकेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमात शिवाजी महाराज यांचे पोवाडे म्हणण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब … Read more

महात्मा गांधी-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे संसदेच्या संकुलातून का हटवण्यात आले? लोकसभा सचिवालयाने दिले ‘हे’ उत्तर

Parliament House ।

Parliament House । संसदेच्या संकुलात असणारे महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी यांचे पुतळे हटवण्यात आले आहेत. दरम्यान, या पुतळ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून दुसरीकडे  बसवण्यावरून राजकारण आता तीव्र झाले आहे. या निर्णयावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या निर्णयाला अयोग्य पाऊल म्हटले आहे. संसदेतील पुतळे का हटवले गेले याविषयीचे … Read more

Pune: काश्मीरमध्ये उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक

पुणे : लष्कराच्या सहकार्याने काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला असून महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून जवानांना प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि भव्य स्मारक जम्मू-काश्मीरमध्ये उभारु, अशी घोषणा ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी केली. ‘विश्व हिंदू मराठा संघा’च्यावतीने स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने डेक्कन … Read more

satara | महाबळेश्वर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने महाबळेश्वर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त मुख्य बाजारपेठ सजवण्यात आली होती. आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच सुभाष चौक येथे सुंदर सजावट करण्यात आली होती. महाबळेश्वर, मेटगुताड, अवकाळी, मांघर, माचुतर, मेटतळे, गुरेघर,चिखली येथील शिवभक्तांनी शिवज्योत घेऊन मुख्य बाजारपेठेतून शिवज्योत, … Read more

पिंपरी | वीर हुतात्मा शिंग्रोबाचा उत्सव उत्साहात

खालापूर (वार्ताहर) – खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव बुधवारी (दि. १) मोठ्या उत्साहात अन् दिमाखात साजरा करण्यात आला. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने खंडळा घाट दणाणला. पहाटे मंदिरात श्रींचा दुग्धाभिषेक, महाअभिषेक भरत कोकरे यांच्या हस्ते झाला. सकाळी होमहवन बबन खरात यांच्या हस्ते व पूजा विकास मरगळे यांच्या हस्ते संपन्न … Read more

शिवरायांची वाघनख आणण्यास विलंब होण्यामागचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले कारण; ‘ही’ तारीख केली निश्चित

Sudhir Mungantiwar |

Sudhir Mungantiwar |  छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानचा वध ज्या वाघनखांनी केला. तीच वाघनख भारताला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार ही वाघनख ब्रिटनकडून ४ मे रोजी महाराष्ट्रात आणली जाणार होती. पण आता ही वाघनख आणण्यासाठी विलंब होत आहे. यावरून अनेकदा सवाल उठले गेले आहेत. त्यानंतर आता … Read more

पिंपरी | लोकवर्गणीतून साकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

लोणावळा, (वार्ताहर) – पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंच ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा स्मारकाचे अनावरण भाजे (ता. मावळ) गावात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येत्या मंगळवारी (दि. ९) करण्यात येणार आहे. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेला हे स्मारक लोहगड, विसापूर किल्ला तसेच भाजे लेणी आणि त्याठिकाणी पावसात वाहणाऱ्या भाजे धबधब्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षण स्थळ ठरणार आहे. ऐतिहासिक लोहगड … Read more

पुणे | पालखी मिरवणुकीने शिवजयंती उत्साहात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तिथीप्रमाणे शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी चौकात मंडप घालून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची रथावर विराजमान झालेली सिंहासनाधिष्ठीत मूर्ती, शिवछत्रपतींची प्रतिमा पालखी रथात ठेवून केलेले पूजन, रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची उधळण, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, ढोल- ताशांचा गजर आणि शंख निनाद आणि … Read more

पुणे जिल्हा | …म्हणून महाराजांनी रयतेचे राज्य उभारले

लेण्याद्री, (वार्ताहर)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराप्रमाणे सरकारचा कारभार चालल्यास खर्‍या अर्थाने सुराज्य निर्माण होणार आहे. महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करत रयतेचे राज्य उभारले. श्रीराम मंदिराची उभारणी ही आपल्या प्रत्येकाची अभिमानाची बाब आहे. छत्रपतींचे विचार केवळ मनातच नाहीत तर रक्तातच आहेत. तसेच तिथीनुसार जन्मोत्सवाच्या परंपरा कायम राखण्याचे आवाहन आमदार श्रीमंत … Read more

nagar | छत्रपतींचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : दत्ता जाधव

नगर, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याचे सुराज्य केले व रामराज्य स्थापन करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिल आहे. ध्येय प्राप्तीसाठी लागणारी चिकाटी महाराजांच्या ठाई उपजतच होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार प्रत्यक्षात अंमलात आणणे, त्याचे अनुकरण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेना … Read more