Lok Sabha Election: पाच वर्षांत पाच मिनिटे देशासाठी वेळ काढा; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली – भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड ( Chief Justice D. Y. Chandrachud) यांनी देशातील जनतेला मतदानासाठी वेळ काढण्याचे आवाहन केले आहे. मतदान हे घटनात्मक लोकशाहीत सगळ्यांत मोठे कर्तव्य आहे. त्यामुळे ही संधी गमावू नये असे त्यांनी म्हटले आहे. माय वोट माय व्हॉइस मिशनसाठी एका व्हिडिओ संदेशात सरन्यायाधीश म्हणाले की आपण जगातील सगळ्यांत मोठ्या … Read more

अग्रलेख : तपास आणि संतुलन…

अगोदरच्या सरकारच्या काळात केंद्रीय अन्वेषण विभागाला म्हणजे सीबीआयला पिंजर्‍यातील पोपट म्हटले होते. सरकार बदलल्यावरही सीबीआयची प्रतिमा फारशी स्वच्छ झाली नाही. बदल एवढाच की त्यांच्यापेक्षा ईडी नावाची दुसरी संस्था सध्या अधिक बदनाम आहे. माध्यमांतूनही बराच गदारोळ सुरू असतो. तपास संस्थांवर जे आरोप होत आहेत ते लपून राहिलेले नाहीत.  या सगळ्यात देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी … Read more

युक्तिवादादरम्यान सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी वकिलाला कठोर शब्दांत सुनावले

नवी दिल्‍ली  – देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांनी एका वकिलाला त्याच्या मोठ्या बोलण्यावरुन चांगलंच फटकारलं आहे. तावातावाने हा वकील बोलत होता, त्याचे हावभाव आणि चढा आवाज यावर सरन्यायाधीश संतापले आणि त्यांनी कडक शब्दांत त्या वकिलाला इशारा दिला. न्यायालयात सुरु असलेल्या चर्चेदरम्यान डी. वाय. चंद्रचूड यांनी एका वकिलाला बोलताना रोखले. त्यानंतर ते म्हणाले जे काही … Read more

देशापेक्षा मोठे काहीही नाही – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात ख्रिसमस निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी पुंछ येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहीली. आपण आपले चार जवान गमावले आहेत. ख्रिसमसचा आनंद साजरा करताना आपल्याला त्यांचे विस्मरण होता कामा नये. जे जवान सीमेवर उभे आहेत त्यांनाही आपण विसरता कामा नये. … Read more

D. Y. Chandrachud : ‘न्यायालयाचा निर्णय थेट रद्द होऊ शकत नाही…’; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

D. Y. Chandrachud – न्यायालयाचा निर्णय थेट रद्दबातल केला जाऊ शकत नाही. मात्र, न्यायालयीन आदेशातील त्रुटी दूर करण्यासाठी विधिमंडळ नवीन कायदा लागू करण्याचा पर्याय वापरू शकतो, असे प्रतिपादन सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेपासून वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी न्यायालयात … Read more

शिवसेना पक्ष नाव व चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर; न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली  – महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी काय काय केले याची माहिती सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाने 11 मे रोजी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांवर सोपविला होता. यात आतापर्यंत काय झाले ही माहिती तीन आठवड्यांत सादर करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर … Read more

सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त्या आता अधिक पारदर्शक होणार – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी विचारात घेतलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन करण्यासाठी काही तथ्यात्मक डेटा नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. आमच्याकडे निकाल आणि निकालांच्या गुणवत्तेचा डेटा असून सर्वोच्च न्यायालयातील नियुक्ती अधिक पारदर्शक आहे, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice D. Y. Chandrachud) यांनी स्पष्ट केले. तसेच न्यायाधीशांच्या निवडीसाठी वस्तुनिष्ठ मापदंड मांडणे … Read more

सुप्रीम कोर्टात दोन नवे न्यायाधीश; कार्यरत न्यायाधीशांची संख्या पोहोचली 32वर

नवी दिल्ली – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शुक्रवारी न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती एस व्यंकटनारायण भाटी यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती भुयान आणि भट्टी यांच्या शपथविधीमुळे, सर्वोच्च न्यायालयातील कार्यरत न्यायाधीशांची संख्या 32 वर पोहोचली आहे.सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची एकूण मंजुर पदे 34 इतकी असून आता केवळ दोनच पदे रिक्त आहेत. केंद्र … Read more

“सोशल मीडियावरील असत्यामुळे सत्याचा बळी” – सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

नवी दिल्ली – सोशल मीडियावरील असत्यामुळे सत्याचा बळी गेला आहे, असे परखड मत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमतरता असलेल्या युगात आपण राहात आहोत, असेही त्यांनी नमूद केले. अमेरिकन बार असोसिएशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रचूड म्हणाले, सरन्यायाधीश सोशल मीडियामुळे बीज म्हणून जे काही सांगितले जाते त्याचाच सिद्धांत होतो. … Read more

अग्रलेख : सरन्यायाधीशांची स्पष्टोक्‍ती!

भारताचे नवे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी भारतातील न्यायाधीशांवर सध्या काय परिस्थिती गुदरली आहे, यावर स्पष्ट भाष्य करून न्यायव्यवस्थेच्या सद्यःस्थितीवर परखड भाष्य केले आहे. चंद्रचूड यांची नुकतीच भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्‍ती झाली आहे. त्यानिमित्त काल दिल्लीत बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे. आज उच्च न्यायव्यवस्थेत जामिनासाठीची … Read more