Lok Sabha Election: पाच वर्षांत पाच मिनिटे देशासाठी वेळ काढा; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे नागरिकांना आवाहन
नवी दिल्ली – भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड ( Chief Justice D. Y. Chandrachud) यांनी देशातील जनतेला मतदानासाठी वेळ काढण्याचे आवाहन केले आहे. मतदान हे घटनात्मक लोकशाहीत सगळ्यांत मोठे कर्तव्य आहे. त्यामुळे ही संधी गमावू नये असे त्यांनी म्हटले आहे. माय वोट माय व्हॉइस मिशनसाठी एका व्हिडिओ संदेशात सरन्यायाधीश म्हणाले की आपण जगातील सगळ्यांत मोठ्या … Read more