उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलीय – मुख्यमंत्री योगी

सहारनपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहारनपूर विकासाच्या मार्गावर आहे. आज राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आज संपूर्ण देशात आदर्श बनली आहे. माफिया आणि गुन्हेगार यांच्या कर्दनकाळ आला आहे. आज यूपीमध्ये भयमुक्त वातावरण आहे, असे प्रतिपादन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. सहारनपूरमधून नागरी संस्थांच्या निवडणुकांची … Read more