….तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू : विजय वडेट्टीवार

मुंबई – मागील वर्षभरापासून पूर्णवेळ नेतृत्वाशिवाय असलेल्या काँग्रेसमध्ये आता अध्यक्षांच्या निवडीची मागणी होऊ लागली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले कि, सोनिया गांधी यांनी काँग्रेसला संकटात सांभाळले आहे. काँग्रेसचा अध्यक्ष गांधी घराण्यातील व्हावा. सोनिया यांच्यानंतर … Read more

‘मोदी सरकार मुके तर होतेच, आता आंधळे-बहिरेही झाले आहे’

नवी दिल्ली – अंगणवाडी आणि आशा या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी शुक्रवारपासून दोन दिवस संपावर आहेत. यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार मुके तर होतेच. परंतु, आता आंधळे आणि बहिरेही झाले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले कि, आशा कर्मचारी देशभरातील घराघरापर्यंत आरोग्य सुविधा … Read more

‘पंतप्रधान मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत’

नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या काळात १० कोटी नोकऱ्या धोक्यात आल्याची केंद्र सरकारने संसदीय समितीला माहिती दिली आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले कि, नोटबंदी, जीएसटी, करोनामुळे झालेली दुर्व्यवस्था आणि … Read more

‘विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही’

भोपाळ – भारत-चीन संघर्षावरून काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. विदेशी महिलेचा मुलगा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या कि, काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचे नागरिकत्व … Read more

विधान परिषदेसाठी निष्ठा पणाला! वर्णी लागण्यासाठी थेट राहुल गांधींनाच पत्र

पुणे – विधानपरिषदेसाठी पुण्याला संधी मिळणार की नाही, हे गुलदस्त्यात असताना राज्यपाल नियुक्‍त जागांसाठी पुण्यात चढाओढ सुरू झाली आहे. इच्छुकांची संख्या एवढी आहे, की प्रत्येकाने वेगवेगळ्या मार्गाने आपली निष्ठा पणाला लावली आहे. त्यातील एका इच्छुकाने तर थेट पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाच पत्र लिहिले आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कार्यकाल संपल्याने लवकरच नवीन आमदारांची नियुक्‍ती … Read more

नागरिकांची कर्ज पूर्णतः माफ करावी, सरकारने परतफेड करावी – बॅनर्जी

नवी दिल्ली – नागरिकांची कर्ज काही काळासाठी पूर्णतः माफ करावी आणि ते सरकारने भरावे. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लोकांच्या हातात पैसेही दिले पाहिजे, असे मत नोबेल विजेते डॉ.अभिजित बॅनर्जी यांनी मांडले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिजित बॅनर्जी यांच्यासोबत संवाद साधला. अभिजित बॅनर्जी म्हणाले कि, एमएसएमई क्षेत्रात आपण हे सहजपणे करू शकतो. काही काळासाठी कर्जवसुली … Read more

करोना व्हायरस मोठे आव्हान, परंतु….- राहुल गांधी

नवी दिल्ली – देशभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत १४ हजार जणांना याची बाधा झाली आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष सल्ला दिला आहे. राहुल गांधी म्हणाले कि, कोविड -१९ सारखी जागतिक साथीचे रोग हे एक मोठे आव्हान आहे, परंतु ही एक संधी देखील आहे. संकटाच्या … Read more

राहुल गांधींच्या ‘त्या’ इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे मोदी सरकारला महागात

नवी दिल्ली – भारतातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असूनही अपयश येत असल्याचे दिसत आहे. यासंबंधीचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याआधीच मोदी सरकारला दिला होता. करोनाचे संकट गंभीर असल्याचे त्यांनी मोदी सरकारला सांगितले होते. राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी रोजी ट्विट करत म्हणाले कि, … Read more

मोदी आणि त्यांच्या कल्पनांनी अर्थव्यवस्थेचा सत्यानाश – राहुल गांधींची टीका

येस बॅंक प्रकरणात राहुल गांधींची टीका नवी दिल्ली – येस बॅंकेच्या निमीत्ताने देशातील आणखी एक बॅंक आर्थिक अडचणीत आली आहे, त्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या देश विषयक कल्पनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा सत्यानाश झाला आहे असे त्यांनी आपल्या एका ट्‌विटर संदेशात म्हटले आहे. नो एस बॅंक अशा … Read more

…तर भाजप मेहबुबा मुफ्तींसोबत अयोध्येला जाणार आहेत का?

मुंबई – महाविकासआघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावेळी काँग्रेसलाही सोबत येण्याचे आवाहन संजय राऊत यांनी ट्विटद्वारे केले होते. उद्धव ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधींना आपल्यासोबत नेतील का? असा खोचक प्रश्न भाजपने विचारला आहे. यावर उत्तर देताना संजय … Read more