सीमेलगत चीनच्या हवाई कुरापतींबद्दल भारताकडून तीव्र आक्षेप; मांडली “ही” भूमिका
नवी दिल्ली – पूर्व लडाखजवळ सीमेलगत चीनच्या लढाऊ विमानांनी घिरट्या घातल्याच्या घटना मागील काही काळात घडल्या. त्या हवाई कुरापतींबद्दल भारताने चीनकडे तीव्र आक्षेप नोंदवला. भारत आणि चीनमध्ये नुकतीच लष्करी पातळीवर चर्चेची विशेष फेरी झाली. त्यावेळी चीनी विमानांच्या हालचालींचा मुद्दा भारताने उपस्थित केला. सीमेपासून 10 किलोमीटर अंतराच्या आत तशा हालचाली टाळायला हव्यात. कुठली अनुचित घटना टाळण्यासाठी … Read more