दौंड तहसील कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त; ऑनलाइन प्रक्रिया ठप्प झाल्याने मिळेना दाखले

नांदुर ( दौंड ) – दौड तहसील कार्यालयातून देण्यात येणाऱ्या दाखल्यांसाठी राबविली जाणारी ऑनलाइन प्रक्रिया प्रमाणीकरणाअभावी ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक चकरा मारूनही दाखले मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तसेच अनेकांची कामे खोळंबली आहेत. तहसील कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांसाठी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी व सवलतीसाठी लागणारे दाखले दिले जातात. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता व कार्यालयीन … Read more

तृतीयपंथीच्या दहीहंडीला पुणेकर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

पुणे   : दरवर्षी प्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.तर पुणे शहरातील विविध मंडळीनी गोकुळाष्टमी साजरी केली.तर यंदा प्रथमच पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर तृतीयपंथी यांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.ही दहीहंडी पाहण्यास शहरातील अनेक भागातून नागरिक आले होते.प्रथमच तृतीयपंथी यांची दहीहंडी असल्याने प्रत्येक नागरिक त्यांना प्रोत्साहित करित होता. … Read more

सातारा – जिल्ह्यात 636 नागरिकांचे आले डोळे

सातारा  -जिल्ह्यात डोळे येण्याची साथ जोरात असून मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसू लागली आहेत. फलटण व सातारा तालुक्‍यात या रुग्णांनी शंभरी पार केली असून जिल्ह्यात 636 नागरिकांचे डोळे आले आहेत. 258 रुग्ण उपचारद्वारे बरे झाले असून सध्या 378 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जावळी 24, कराड 74, खंडाळा 63, खटाव 50, कोरेगाव 68, महाबळेश्‍वर 7, … Read more

देशाची सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी – माजी लष्कर प्रमुख एम.एम नरवणे

नवी दिल्ली  – राष्ट्रीय सुरक्षा हा केवळ बाह्य आक्रमाणापासूनची सुरक्षा नव्हे, याची व्याप्ती फार मोठी आहे ती लक्षात घेऊन त्याकडे व्यापकपणे बघणे महत्वाचे आहे, असे भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी म्हटले आहे. इंडिया इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीकोन’ या विषयावर ते बोलत होते. माजी लष्करप्रमुखांनी अंतर्गत आणि बाह्य दोन्ही सुरक्षा आयाम … Read more

मोदी सरकारला सवाल,’मणिपूरमध्ये मरणारे हिंदू ‘हिंदू’ नाहीत काय?

नवी दिल्ली – मणिपूरमध्ये  सुरु असणारा हिंसाचार काही केल्या थांबताना दिसत नाही. त्यातच नुकतेच हिंसक जमावाने चक्क केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांचे घरच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतून मणिपूरमधील नागरिकांच्या संताप कोणत्या स्तरावर पोहचला आहे हे दिसून येते. याच मुद्यावरून उद्धव ठाकरे गटाने सामनातून मोदी सरकारला  मणिपूरमध्ये मरणारे हिंदू ‘हिंदू’ नाहीत … Read more

#VideoViral : पाकिस्तानी नागरिकाने केली विनंती,’अल्लाह, हमें मोदी दे दो, ताकि…”

नवी दिल्ली : पाकिस्तानातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. देशात महागाई झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, यूट्यूबर सना अमजदने पोस्ट केलेला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एक नागरिक युट्युबरशी बोलत आहे की,’अल्लाह आम्हाचा देश सुरळीत करायला  मोदींना दे. देशातील वाढत्या महागाईमुळे तो पाकिस्थानी नागरिक खूप अस्वस्थ होता आणि तो म्हणत होता की नरेंद्र … Read more

जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांना मिळणार धान्य

नगर -केंद्र सरकारने देशातील 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना वर्षभर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना संकटाच्या काळात घेतलेल्या या निर्णयाला सरकारने वेळोवेळी मुदतवाढही दिली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा लाभ नगर जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांना होणार असून साधारण 47 हजार मेट्रिक टन धान्याचे वाटप केले जाणार आहे. गोरगरीब … Read more

पोलीस, नागरिक आणि पत्रकारांच्या सतर्कतेमुळे वाचले आईसह दोन चिमुकल्यांचे प्राण

खडकवासला (पुणे) –  कौटुंबिक भांडण आणि दारूडा नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून खडकवासला धरण चौपाटीवर स्वतःच्या दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी आलेल्या एका युवतीचे प्राण धरणावरील एका व्यवसायिक महिलेच्या, पोलिस आणि पत्रकाराच्या  सतर्कतेमुळे  वाचले आहेत. महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिच्या नवऱ्यास समज देऊन पाठवण्यात आले. धरण चौकातील वाहतूक पोलीस आणि पत्रकाराने तात्काळ घटनास्थळी पोहोचून युवतीस आत्महत्या करण्यापासून … Read more

“टाटा मोटर्स’ला दिलेली वादग्रस्त नोटीस रद्द

पिंपरी  – टाटा समूहातील महत्त्वाची आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्स लि. या कंपनीला महापालिकेच्या कर संकलन विभागाने नोंदणीकृत नसलेल्या मालमत्तेवरील 259 कोटी रुपयांच्या थकीत करासाठी नोटीस दिली होती. अखेर पालिका प्रशासनाने ही नोटीस रद्द केली आहे. पहिली नोटीस तांत्रिक मुद्दयांना धरुन नव्हती हे मान्य करत प्रशासनाने सुधारित नोटीस दिली असून सुधारित नोटीस … Read more

राज्यात आजपासून पुढचे चार दिवस उष्णतेची लाट; काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे.त्यामुळे मुंबईत तापमान कमी असले तरी उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यंदा २१ ते २४ मार्च आणि २८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवल्या जातील, … Read more