मोठा दिलासा ! छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब ; उच्च न्यायालयाचा निर्णय

City name change ।

City name change । राज्यात अनेक दिवसापासून शहरांच्या नामांतराच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे होते. अखेर या प्रकरणी राज्य सरकारला आज मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद – उस्मानाबाद नामांतर वादावर आज मुंबई उच्च न्यायालयाने फैसला दिला आहे.  केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांकडून दिलेलं आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळलं. मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये राखून ठेवला निर्णय … Read more