21 व्या शतकात पिण्याच्या शुद्ध पाण्यावर सर्वांचा अधिकार – मंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील देश घडविण्यासाठी सामान्य माणसांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणजे 21 व्या शतकात पिण्याच्या शुध्द पाण्यावर सर्वांचा अधिकार असला पाहिजे, असे प्रतिपादन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गणेश उत्सवाच्या पवित्र दिवशी आरवट येथे आरो मशीनचे उद्घाटन होत असल्याचा आनंद असून … Read more