नगर : न्यायालयीन कामकाज बंद ठेवत वकील संघाकडून निषेध

कोपरगाव : राहुरी येथील न्यायालयात वकिली करणाऱ्या पती-पत्नीची झालेल्या हत्येचा कोपरगाव वकील संघाच्यावतीने न्यायालयीन कामकाज बंद ठेवत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या दाम्पत्याची अतिशय क्रुरपणे हत्याा करण्यात आली. या घटनेने वकीलामध्ये भितीचे वातवरण निमार्ण झाले आहे. त्यामुळे वकिलांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातील वाईट अपप्रवृत्तीपासून … Read more

गोव्यातील सर्व कॅसिनो उद्या बंद ! आठ तास व्यवसाय होणार नाही

पणजी – अयोध्येतील भव्य राम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. उद्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी स्थळावर मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार असून अभिषेक करण्यात येणार आहे. केवळ देशातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात याविषयी उत्साह आणि जल्लोष आहे. अशा परिस्थितीत काही राज्यांनी ड्राय डे तर काहींनी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. या क्रमाने गोव्यातील … Read more

पुणे जिल्हा : पुरंदर उपसा सिंचन योजना बंद

पंपगृहाच्या देखभाल दुरुस्तीचे काम दीड महिने चालणार लाभार्थी गावांना पाण्याची 42 दिवस वाट पाहावी लागणार 3 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत काम चालणार बेलसर – पुरंदरची जीवन वाहिनी समजल्या जाणार्‍या पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह क्रमांक एक ते सहा व त्यावरील स्थापत्य विद्युत व अभियांत्रिकी त्यावरील घटकांचे देखभाल व दुरुस्तीच्या अनुषंगाने अत्यावश्यक कामे करणे … Read more

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र बंद होणार

महापालिकेचा निर्णय ; वडगाव बुद्रुक येथे नवा प्रकल्प उभारणार पुणे – जलशुद्धीकरण केंद्राचे वापर आयुर्मान हे ३० वर्षांचे असताना पर्वती येथील जलशुद्धीकरण केंद्र ५४ वर्षांपासून सुरू आहे. याच कारणातून हे केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. वडगाव बुद्रुक येथे १२५ एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी २१९ कोटी १३ … Read more

पुणे जिल्हा : कांद्याचे लिलाव बळीराजाने बंद पाडले

केंद्र सरकारच्या निर्यात बंदिच्या निर्णयावर आळेफाटा उपबाजारात शेतकरी संतप्त राजुरी – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार कांद्याचे बाजार आळेफाटा येथे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी शुक्रवारी (दि, 8) कांदा लिलाव बंद पाडला होता. मात्र काही वेळानंतर पुन्हा सुरू करण्यात आला. केंद्र सरकारने अचानक कांद्याची निर्यात बंद केल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी संतप्त झाला … Read more

Important decision of Air India : इस्त्राइल हमास युद्धादरम्यान एअर इंडियाचा महत्वाचा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत विमानसेवा राहणार बंद

Israel-Hamas War : इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी ५ हजारपेक्षा जास्त रॉकेट हल्ले केले, त्यात 200 हून अधिक इस्रायली ठार झाले. 1000 हून अधिक लोक जखमी झालेअसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यातील युद्धाचे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम होत  असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. Air … Read more

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

India Embassy in Afghanistan closed : अफगाणिस्तानने आजपासून भारतातील त्यांचा दूतावास बंद करण्याची मोठी घोषणा केली आहे. भारत सरकारकडून आणि मुत्सद्द्यांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे अफगाणिस्तानच्या दूतावासाने स्पष्ट केले आहे. इस्लामिक रिपब्लिकन ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासाने आजपासून भारतातील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात … Read more

कोल्हापुरात पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; शहरातील अनेक रस्ते बंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी  पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्कतेच इशारा महापालिका प्रशासनाने  दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीची पाणी … Read more

मेडिकल कॉलेजचे काम बंद पडू दिले जाणार नाही

सातारा – मेडिकल कॉलेजचा प्ररश्‍न सातारा जिल्ह्यासाठी कळीचा आहे. त्याचे काम कधीही बंद पडू दिले जाणार नाही. संबंधित आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थापनाशी अथवा माझ्याशी चर्चा करणे गरजेचे होते. जलसंपदाच्या करार तत्वावरील जागेमध्ये राहणारे गाळेधारक आणि कुटुंबीय यांच्याशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढला जाईल. त्यानंतरही कोणी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, … Read more

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर ‘या’ तारखेला दर्शनासाठी बंद राहणार; आजपासून शिखरांची रंगरंगोटी

मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या  अंबाबाईच्या  मंदिरात सध्या  स्वच्छता सुरू आहे. मंदिराच्या गाभार्‍याची व दागिन्यांची स्वच्छता येत्या बुधवारी करण्यात येणार आहे. यामुळे त्या दिवशी अंबाबाईचे दर्शन बंद राहणार आहे. मात्र, भाविकांसाठी देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आजपासून मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी सुरू करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील तयारी जय्यत … Read more