नगर : न्यायालयीन कामकाज बंद ठेवत वकील संघाकडून निषेध
कोपरगाव : राहुरी येथील न्यायालयात वकिली करणाऱ्या पती-पत्नीची झालेल्या हत्येचा कोपरगाव वकील संघाच्यावतीने न्यायालयीन कामकाज बंद ठेवत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या दाम्पत्याची अतिशय क्रुरपणे हत्याा करण्यात आली. या घटनेने वकीलामध्ये भितीचे वातवरण निमार्ण झाले आहे. त्यामुळे वकिलांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातील वाईट अपप्रवृत्तीपासून … Read more