“हे जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय”;मुख्यमंत्र्यांना राग अनावर
नवी दिल्ली : पुद्दुचेरीत काँग्रेस आज मोठा धक्का बसला आहे कारण बहुमत चाचणीत राज्य सरकार अपयशी ठरल्याने सरकार कोसळले आहे. बंडखोर आमदारांमुळे पुद्दुचेरीत काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री नारायणसामी यांना आपला राग अनावर झाला आहे. बहुमत ठराव मांडण्याआधी नारायणसामी यांनी, “पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली … Read more