अनलॉकच्या गोंधळावर देवेंद्र फडणवीस आक्रमक; म्हणाले,’मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना…’
मुंबई : राज्यात करोनाबाधितांचा आकडा कमी होत आहे त्यामुळे सरकार जनतेचा विचार करत काही नियम शिथिल करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र गुरुवारी राज्यात अनलॉक संबंधी सावळ्या गोंधळामुळे सरकारची नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यन, याच मुद्द्यावरून आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. “ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि … Read more