अनलॉकच्या गोंधळावर देवेंद्र फडणवीस आक्रमक; म्हणाले,’मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना…’

मुंबई : राज्यात करोनाबाधितांचा आकडा कमी होत आहे त्यामुळे सरकार जनतेचा विचार करत काही नियम शिथिल करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र गुरुवारी राज्यात अनलॉक संबंधी सावळ्या गोंधळामुळे सरकारची नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यन, याच मुद्द्यावरून आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच  आक्रमक झाले आहेत. “ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि … Read more

शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली-नितेश राणे

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण ऐकून शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भात … Read more

विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची यादी मुख्यमंत्री राज्यपालांना सुपूर्द करणार

मुंबई : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहेत. बंद लिफाफ्यात कोणती नावं आहेत? त्याचबरोबर राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याची माहिती … Read more

नागपूरमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीविरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात नागपूरच्या लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पराज मेश्राम असे या व्यक्तीचे … Read more

“मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अद्याप माझ्यासमोर आला नाही”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण मुंबई : मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी नुकतीच विधान परिषदेत केली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. याच चर्चांना आता खुद्द मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी पुर्णविराम दिला आहे. सरकारसमोर अद्याप मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आलेला नाही. त्यामुळे कोणीही … Read more

आम्ही आरोपीला दया माया दाखवणार नाही…

हिंगणघाट प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्‍वासन मुंबई : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून … Read more