लोकसभा निवडणुकीमुळे लागू करण्यात आलेली आचारसंहिता समाप्त
नवी दिल्ली –लोकसभा निवडणुकीमुळे लागू करण्यात आलेली आचारसंहिता उठवण्यात आली. निवडणूक आयोगाचा तो निर्णय तातडीने अंमलात येईल. आयोगाने १६ मार्चला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ती घोषणा होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळे केंद्र आणि राज्य सरकारांना नवे प्रकल्प किंवा योजनांची घोषणा करता येत नाही. मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी ती दक्षता घेतली जाते. आचारसंहिता … Read more