nagar | आचार संहिता भंगाच्या ११४ तक्रारी

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचार संहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्या आहेत. या सी-व्हिजिल ॲपवरील शंभर टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम दि.१६ मार्च रोजी … Read more