“पुण्यात रश्मी शुक्ला खंडणी गोळा करायच्या; तक्रारीनंतर फडणवीसांनीच दाबलं प्रकरण”

मुंबई – सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमुळे फोन टॅपिंग प्रकरणावरून वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यात आता शुक्ला यांच्याविषयी धक्कादायक खुलासा … Read more