‘बिअर’ची विक्री वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीचा नेमका उद्देश काय ?

मुंबई – गेल्या गुरुवारी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. राज्यातील बिअर विक्रीत अचानक घट का झाली याचा तपास करण्यासाठी सरकारने ही समिती स्थापन केली आहे. म्हणजे एकीकडे समाजातील दारूचा वाढता वापर कसा थांबवता येईल यासाठी बहुतांश राज्यांमध्ये समित्या स्थापन केल्या जात आहेत, तर दुसरीकडे राज्यातील लोकांनी दारू पिण्याचे प्रमाण का कमी केले याची … Read more

Pune: ‘त्या’ घटनेनंतर ‘ससून पोलिस गार्ड’साठी आयुक्तांकडून ‘समिती’ स्थापन

पुणे – ससून पोलिस गार्डसाठी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समीती ससूनमधील कैदी वार्ड क्रमांक सोळाची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहणी करणार असून, तेथे लावण्यात येणार्‍या पोलिस गार्डच्या कर्तव्याचा देखील आढवा घेऊन आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे. अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, विशेष शाखेचे उपायुक्त आर राजा … Read more

सरकारकडून एसटी कामगारांचा पगार, भत्त्यांसंदर्भात समिती स्थापन; कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण मागे

मुंबई – एसटी कामगार संघटनेने त्यांचे बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आणि एसटी कामगार संघटना (ST worker) यांच्या सोमवारी रात्री चर्चा झाली, त्यानंतरच एसटी कामगार संघटनेने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात सरकारकडून कामगारांचा पगार आणि इतर आर्थिक भत्त्यांसंदर्भात एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये वित्त विभागाचे अप्पर मुख्य … Read more

मोठी बातमी ! केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या समितीत बदल; सरन्यायधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत आज मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या समितीत बदल केला आहे. या समितीत देशाचे प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एक ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये ऐतिहासिक निकाल देत निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीत … Read more

समलिंगी जोडप्यांच्या मुद्द्यावर समिती स्थापन करणार – केंद्र सरकार

नवी दिल्ली – समलिंगी विवाहाशी संबंधित जोडप्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. याचिकाकर्त्यांनी सूचना दिल्यानंतर समिती त्याची दखल घेईल, असेही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर समलिंगी विवाहसंबंधी सुनावणी … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही,’कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचित निर्णय घेणार’

मुंबई –  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री  शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, … Read more

Satara : कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती; शंभूराज देसाईंची अध्यक्षपदी निवड

कोयनानगर – कोयना धरणाच्या उभारणीसाठी त्याग करणाऱ्या कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित राहिलेल्या प्रश्नासाठी व कोयना प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसनासाठी राज्य शासनाने केलेल्या या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आली आहे. कोयना धरणग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या … Read more

आता काँग्रेस ‘हाथ से हाथ जोड़ो’ अभियान राबवणार; येत्या २६ जानेवारीपासून सुरु होणार कार्यक्रम, दिग्गज नेत्यांचा सहभाग

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्थापन केलेल्या काँग्रेस सुकाणू समितीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्य संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्याबरोबरच पूर्ण अधिवेशनाचा कार्यक्रम आणि ठिकाण यावर चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पक्षप्रमुख सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, … Read more

शिक्षक बॅंकेसाठी तिरंगी लढत

सातारा – जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेसाठी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटच्या दिवशी 12 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात 21 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. समिती, शिक्षक संघाचा शिवाजीराव पाटील गट आणि शिक्षक बॅक परिवर्तन पॅनेल अशा तीन गटांमध्ये ही लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज सकाळपासून गर्दी होती. निवडणूक निर्णय … Read more

जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम कधी?

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर तेव्हाच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा लागू केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात तीन वेळा सरकार बदलले; परंतु कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपेक्षित नियम करण्यासाठी अजून कोणत्याही सरकारला वेळ मिळाला नाही, ही अत्यंत खेदाची बाब असून, नवीन सरकार तरी हे नियम करणार … Read more