‘बिअर’ची विक्री वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीचा नेमका उद्देश काय ?
मुंबई – गेल्या गुरुवारी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. राज्यातील बिअर विक्रीत अचानक घट का झाली याचा तपास करण्यासाठी सरकारने ही समिती स्थापन केली आहे. म्हणजे एकीकडे समाजातील दारूचा वाढता वापर कसा थांबवता येईल यासाठी बहुतांश राज्यांमध्ये समित्या स्थापन केल्या जात आहेत, तर दुसरीकडे राज्यातील लोकांनी दारू पिण्याचे प्रमाण का कमी केले याची … Read more