“विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजप गोंधळून गेला आहे’ – नितीशकुमार यांचा दावा
पाटणा – विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी तर्फे 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त देशव्यापी कार्यक्रम घेतले जाणार आहेत अशी माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज येथे दिली. इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तथापि या कार्यक्रमांचा तपशील मात्र त्यांनी जाहीर केलेला नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए विरोधकांच्या एकजुटीने गोंधळून गेला आहे आणि … Read more