पुणे जिल्हा | राहू येथील मंडळ कार्यालयात गर्दी

राहू, (वार्ताहर)- राहू येथील मंडळ कार्यालयात कुणबी दाखल्यासंदर्भात शिबिराचे आयोजन केले होती. यावेळी लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी मंडळ कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. शिवसंग्रामच्या मागणीला यश आले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी दाखले देण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. परंतु या अनेक ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्रे गोळा करण्यात व त्याची माहिती घेण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे … Read more

रस्त्यांवर वाहने झाली उदंड… खासगी वाहनांची संख्या 36 लाखांच्या घरात; प्रदूषण आणि कोंडीतही वाढ

पुणे – सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने शहरातील खासगी वाहनांची संख्या 2022 मध्ये दुपटीने वाढली आहे. परिणामी, जून 2023अखेर शहरातील खासगी वाहनांचा आकडा तब्बल 35 लाख 94 हजार झाला आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून ही बाब समोर आली आहे. 2021 मध्ये शहरात 1 लाख 69 हजार 552 नवीन वाहनांची खरेदी झाली. तर 2022 मध्ये 2 लाख … Read more

पुणे जिल्हा : राजगुरूनगरतील ‘कोंडी’ आमदार मोहितेंनी फोडली

पंचायत समिती चौक जॅम : अर्ध्या तासाने वाहतूक सुरळीत राजगुरूनगर – शहरातील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. शनिवारी (दि. 3) शहरात सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत आमदार दिलीप मोहिते पाटील अडकले त्यांनी सुरक्षारक्षकासह रस्त्यावर उतरवून रस्त्यावरची कोंडी सोडविण्यास सुरुवात केली. शहरातून जाणाऱ्या शिरूर-राजगुरूनगर- वाडा -भीमाशंकर हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे; … Read more

पुणे: सिंहगड रस्त्यावरील कोंडी सुटण्यास मदत होणार

रिंगरोड तयार करण्यासाठीही सर्वतोपरी सहकार्य : गडकरी पुणे मेट्रोच्या वेगवान कामाबाबत समाधान पुणे  – “पुण्याची ओळख सुंदर आणि प्रदूषणमुक्‍त शहर म्हणून होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. पुणे शहरालगतचे रिंगरोड तयार करण्यासाठी आवश्‍यक सहकार्य करण्यात येईल,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम थिएटर उड्डाणपुलाचे भूमिपूजन … Read more

गर्दी टाळण्याचे प्रयत्न…पीएमपीच्या आणखी 100 बसेस धावणार

पुणे  – करोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) आणखी 100 बसेस धावणार आहेत. सोमवारपासून बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे.   लॉकडाऊननंतर दि.3 सप्टेंबरपासून प्रवासी बससेवेला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात शहरातील 190 मार्गांवर सुमारे 400 बसेस सोडण्यात येत होत्या. कालांतराने प्रवाशांची संख्या वाढल्याने बसेसची संख्या देखील वाढविण्यात आली असून, सध्या सुमारे हजाराच्या आसपास बसेस … Read more