पुणे | ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे
पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – “मागील काही वर्षांत सर्वसामान्य जनतेचा भाजपने अपेक्षाभंग केला आहे. तर, राज्यात ज्याप्रकारे सरकार बनले आहे त्याबद्दलही जनतेच्या मनात चीड आहे. हे वातावरण पाहता आता निवडणूक जनतेने हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे,’ असे प्रतिपादन काॅंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी केले. काॅंग्रेस – इंडिया आघाडीचे पुण्याचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता … Read more