काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Balasaheb Thorat ।

Balasaheb Thorat । लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडत आहे. त्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश आहे. यामध्ये जालना लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेच्या चोथ्या टप्प्यासाठी आज मतदान … Read more

भाजपच्या उमेदवाराने खासदार निधीतून बांधले आलिशान घर आणि फार्म हाऊस; काँग्रेस नेत्याचा आरोप

BJP candidate | Lok Sabha Election 2024 : कोणत्याही खासदाराला प्रतीवर्षी दिला जाणारा निधी हा त्या मतदारसंघातील जनतेच्या कल्याणासाठी असतो. मात्र, मध्य प्रदेशातील धार मतदारसंघाच्या प्रतिनिधी भाजपाच्या सावित्री ठाकूर यांनी खासदार निधीचा वापर करुन स्वत:चे दोन मजली आलिशान घर आणि एक फार्म हाऊस बांधले. शिवाय ही बाब प्रतिज्ञापत्रात लपवल्याचेही उघड झाले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार … Read more

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘ती’ ओळ दाखवा, कॉंग्रेस नेत्याचे मोदींना आव्हान

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्ष देशातील लोकांची व महिलांची संपत्ती ओरबाडून ती मुस्लिमांना देणार आहे आणि कॉंग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात असे वचन दिले आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीरसभेत केले आहे. त्याला काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी कडाडून आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचा आणि त्यात ही ओळ कुठल्या पानावर आहे ते स्पष्ट … Read more

पायात जे असेल ते काढून मारेन…; ‘तो’ प्रश्न विचारताच कॉंग्रेस नेते पत्रकारांवर भडकले

Congress leader GS Manjunath – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांचे शाब्दिक युध्दही चांगलेच जोर धरू लागले आहे. केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅसची किंमत १०० रूपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनही शेरेबाजी केली जाते आहे. कर्नाटक कॉंग्रेसचे नेते जी. एस. मंजुनाथ यांना याबाबत विचारण केली असता ते पत्रकारांवर भडकले. अत्यंत वादग्रस्त विधान करताना ते म्हणाले की … Read more

“या वेळीही ज्योतिरादित्य गुणा मधून पराभूत होतील..” बड्या नेत्याने वर्तवले भाकीत

Jayram ramesh on Jyotiraditya Shinde : ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने यंदा गुणा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे, पण ते गेल्या निवडणूकीप्रमाणे याही निवडणूकीत पराभूत हेातील असे भाकित काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले आहे. गुना जिल्ह्यात एका वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेत्याने ही टिप्पणी केली. काँग्रेसचा उमेदवार गुना मतदारसंघातून शिंदे यांना पराभूत करू शकेल का, असे … Read more

सपाशी आघाडी केल्यामुळे उत्तरप्रदेशातील कॉग्रेस नेते नाराज ?

नवी दिल्ली – ‘ऑल इज वेल दॅट एंड्स वेल’ या म्हणीनुसार सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी आघाडी निश्चित केली असली तरी, हा शेवट काँग्रेससाठी सध्या तरी फारसा आनंददायी नाही. यूपीत सपाशी आघाडी केल्यामुळे उत्तरप्रदेशातील कॉग्रेस नेते हायकमांडवर नाराज झाले आहेत. अशात कॉग्रेसपुढे राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचे संकट निर्माण झाले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांचा … Read more

“मला माझ्याच पक्षाकडून शिवीगाळ आणि धमक्या..” काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली – एकाच व्यक्तीच्या नेतृत्त्वामध्ये लढल्या गेलेल्या असंख्य निवडणुका काॅंग्रेस पक्ष सातत्याने हरला आहे. त्यामुळे पक्षाच्या नेतेपदात बदल करण्याबाबत मी जयपूर साहित्य संमेलनात बोलले होते. मात्र, त्यानंतर मला माझ्याच पक्षाकडून शिवीगाळ होत असून धमक्याही दिल्या जात आहेत. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती असून कोणा व्यक्तिशी माझी निष्ठा नाही, अशा शब्दांत कांग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी … Read more

प्रियंका गांधी राज्यसभेवर जाणार? या राज्यातून उमेदवारीची शक्यता…

Priyanka Gandhi   :  महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), … Read more

“मराठा समाजाला मुंबईत यावे लागत आहे, हे शिंदे-भाजपा सरकारचे मोठे अपयश”

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने केवळ … Read more

“अयोध्येला जाणाऱ्या लोकांना सरकारने कडक सुरक्षा दिली पाहिजे, अन्यथा..” कॉंग्रेस नेत्याने व्यक्त शंका

नवी दिल्ली – अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा एक राजकीय कार्यक्रम असल्याची टीका करतानाच अयोध्येत गोध्रा कांडसारखी घटना होण्याची शंकाही कॉंग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी व्यक्त केली आहे. हरिप्रसाद म्हणाले की राम मंदिराचे उदघाटन हा काही धार्मिक कार्यक्रम नाही तर तो एक राजकीय कार्यक्रम आहे. तो धार्मिक कार्यक्रम असता तर आम्ही … Read more