जवान सूरज यादव यांच्या कुटुंबीयांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सांत्वन

कराड – येरवळे, ता. कराड गावचे जवान सूरज मधुकर यादव यांचे आसाम येथील दिमापूर येथे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (दि. 22) येरवळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 23) माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जवान सूरज यादव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी खा. श्रीनिवास पाटील, कॉंग्रेसचे … Read more

कोविडच्या वाढत्या प्रसाराची चिंता करण्याची गरज नाही; आरोग्य तज्ज्ञांनी दिला दिलासा

नवी दिल्ली – देशाच्या काही भागात कोविडची प्रकरणे पुन्हा नव्याने वाढत असल्याचे निदर्शनाला आले आहे. तथापि त्यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. आणि कोविडचा कोणताही नवीन व्हेरियंट अस्तित्वात आलेला नाही असा दिलासा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. बुस्टर डोस घेण्या विषयीची निष्काळजी आणि कोविड नियमांच्या पालनाविषयी दाखवली जाणारी बेफिकीरी यामुळे काही भागात कोविड रूग्णांचे प्रमाण वाढले … Read more

राज्य सरकारला दिलासा! बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रचना योग्यच, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई –  महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. आगामी मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिका निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्‍यता आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अमजद सय्यद … Read more

कोल्हापूर | दिलासादायक बाब, राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश

कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. आज सकाळी साडे नऊ च्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट उघडले होते. यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढत होती. नदीकाठच्या नागरिकांना … Read more

Breaking News : नारायण राणेंना दिलासा; महाड कोर्टाकडून जामीन मंजूर

महाड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालं होतं.  मात्र राणे यांना अखेर महाड न्यायालयाने दिलासा दिसा असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणे यांना आज महाड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दिवसभराच्या ड्राम्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अवघ्या … Read more

प्रताप सरनाईक यांना दिलासा; 23 ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे न्यायालयाचे निर्देश

मुंबई – मनी लॉंड्रिंग प्रकरणात अडचणीत सापडलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर 23 ऑगस्टपर्यंत कोणतीही कारवाई करु नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. एनएसईएल आणि टॉप्स सिक्‍युरिटीज प्रकरणात ईडीच्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक यांच्यासह विहंग आणि पूर्वेश या त्यांच्या दोन्ही मुलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. … Read more

#Corona | भारतीय खेळाडू इरफानला दिलासा

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय ऍथलेटिक्‍स संघासह चालण्याच्या शर्यतीतील स्पर्धक के. टी. इरफानला मोठा दिलासा मिळाला आहे. के. टी. इरफानची दुसरी करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. इरफानसह अन्य पाच ऍथलेटिक्‍स खेळाडूंचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला इरफान काही दिवसांपासून बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) सराव … Read more

एकनाथ खडसेंना दिलासा कायम

मुंबई  – प्रत्येक आरोपीला गप्प राहण्याचा अधिकार असतो. त्याचा गुन्हा सिद्ध करणे ही तपासयंत्रणेची जबाबदारी असते. मात्र, ईडीच्या आजवरचा इतिहास पाहता गप्प राहणे म्हणजे सहकार्य करत नाही, असा आरोप करून आरोपीला अटक केली जाते. मग सहसा जामीनच मिळत नाही. तशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी अटकपूर्व जामीन मागत आहोत, असा दावा एकनाथ खडसे यांच्या वतीने … Read more

पक्षाकडून दिलासा ; धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले असताना आता त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्काराचा आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला होता. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्या मागणी केली … Read more

पोलीस शिपाई भरती 2019 करीता एसईबीसी उमेदवारांना दिलासा

मुंबई : राज्यात पोलीस भरती 2019 करीता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाकडून दि. 4 जानेवारी 2021 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज … Read more