पुणे | देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे लोकार्पण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली कर्तव्ये पार पाडली तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केले. भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुपच्या … Read more

सातारा – भारतीय संविधानाची प्रास्ताविका संविधानाचा आत्मा

कराड – भारतीय संविधानातील प्रास्ताविका म्हणजेच उद्देश पत्रिका हा संविधानाचा आत्मा आहे. या उददेश पत्रिकेतील प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. एक लाख सतरा हजार शब्द असणारी हिंदी व इंग्रजी भाषेतील हस्ताक्षरात लिहिलेली भारताची राज्यघटना हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. या मुलभूत कायद्यानुसारच देश चालतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. येथील शिवाजीनगर … Read more

विशेष : राष्ट्रप्रेमाची मशाल जागृत करा!

26 जानेवारी रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देश बनला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खास लेख. “भारतीय प्रजासत्ताक दिन’ हा समस्त भारतीय जनतेच्या जीवनातील एक महत्त्वाचा, मौल्यवान तसेच भाग्याचा दिवस आहे. याचे कारण असे की, या दिवशी आपल्या देशाची एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. या देशात सर्वसामान्य जनतेची, अर्थात … Read more

भारताचे संविधान!

26 नोव्हेंबर1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाला यावर्षी 70 वर्ष पूर्ण होत आहे. गेली सत्तर वर्ष देशाला एकसंध ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही संविधानामुळेच जिवंत आहे. संविधान हा भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे. देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून … Read more